Crop Insurance : अतिवृष्टी व नुकसान भरपाई करण्यासाठी VK नंबर कुठून मिळवायचा ?

नमस्कार शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी व नुकसान भरपाई शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शासनाकडून आधार प्रमाणीकरण म्हणजेच KYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात आलेली आहे. सध्या स्थितीत संपूर्ण राज्यभरात नुकसान भरपाई व दुष्काळी वाटप सुरू …

अधिक माहिती..

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना पुढील टप्पा लवकरच सुरू ! महाराष्ट्रातील इतक्या शेतकऱ्यांना मिळणार सोलारपंप

Kusum Solar Scheme : महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या कुसुम सोलर पंप योजनेचा पुढील कोटा शासनाकडून निश्चित करण्यात आलेला आहे. PM-Kusum Scheme 3rd Centralised Tender For Component B Declared या संदर्भातील …

अधिक माहिती..

शासनाकडून या नागरिकांना मिळणार 50 हजार रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज; त्वरित अर्ज करा

केंद्र शासनाकडून समाजातील विविध घटकातील नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नवीन योजना आखल्या जातात. कोरोना महामारीच्यावेळी व्यवसायिक नागरिकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाकडून विविध योजना सुरू करण्यात आल्या. यापैकीच एक महत्त्वकांशी …

अधिक माहिती..

Crop Insurance : मागील वर्षाच्या खरिपातील शेतकऱ्यांसाठी 30 कोटीचा पिक विमा मंजूर

Crop Insurance Sanctioned : प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या माध्यमातून स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखीम बाबी अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पिक विमा दिला जातो. पिकविमा कंपनीने “या” जिल्ह्यातील …

अधिक माहिती..

Agriculture Loan : शेतकऱ्यांना आता फक्त 5 मिनिटात मिळणार कृषी कर्ज ! नाबार्ड आणि आरबीआय यांच्यात झाला करार

शेतकऱ्यांना वेळीप्रसंगी पैशाची गरज भासल्यास शासनाकडून कृषी कर्ज उपलब्ध करून देण्यात येतात; परंतु यासाठी लागणारा कालावधी खूपच असल्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांकडून कर्जाची ही प्रक्रिया नाकारली जायची, पण आता शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज …

अधिक माहिती..