मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना संपूर्ण महाराष्ट्रात सूरु; या शेतकऱ्यांना 5 वर्षासाठी मोफत वीज मिळणार
महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात विविध योजनांची घोषणा करण्यात आली. सध्यास्थितीत महाराष्ट्र राज्यात 47.41 लाख इतके कृषीपंप ग्राहक शेतकरी आहेत. सदर ग्राहकांना महावितरण कंपनीमार्फत वीजपुरवठा करण्यात येतो. विजेच्या एकूण …