शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको ! जुलैमध्ये पाऊस पडणार, पुरेसा पाऊस होऊ द्या

पेरणीचे दिवस आलेली आहेत, त्यामुळे राज्यातील बहुतांशी शेतकरी पेरणीची घाई करताना आपल्याला दिसून येत आहेत. परंतु कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना वेळोवेळी मापक प्रमाणात पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नका, अशा सूचना दिल्या …

अधिक माहिती..